शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:55 IST

शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.

भिवंडी : शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.शहरातील दोन कंपनीच्या मोबाइल टॉवरचे मालक वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी भरत नाही. शहरात रिलायन्सचे २७ मोबाइल टॉवर असून त्यांची एक कोटी ८३ लाख २९ हजार, टाटा इंडिकॉम ५६ टॉवरचे तीन कोटी ८२ लाख ७९ हजार २६० रूपये, बीएसएनएल १७ टॉवरचे दोन कोटी ३४ लाख ६९ हजार २६९ रूपये, जीटीएल चार टॉवरचे २६ लाख ४० हजार ४३२ रूपये, इंडस् ५४ टॉवरचे दोन कोटी ३५ लाख दोन हजार ४७३ रूपये, एअरटेल एका टॉवरचे चार लाख ४४ हजार ७४ रूपये, व्होडाफोन एकाचे सात लाख ६५ हजार १४५ रूपये असे एकूण ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३रूपये थकबाकी आहे. केवळ आयडिया व जीओ कंपनीच्या टॉवर मालकांनी आपली थकबाकी भरली आहे.बँकेची खाती गोठवणे शक्यन्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकीदार मोबाइल टॉवरची सेवा खंडित न करता टॉवरमालकांची किंवा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई, त्यांची बँकेची खाती गोठविण्याची कारवाई करता येऊ शकते, अशी माहिती कर उपायुक्त वंदना गुळवी यांनी दिली. आयुक्त मनोहर हिरे यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले टॉवर मालक किंवा कंपनीची बँकेतील खाती गोठविण्याची कारवाई करण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगीतले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी