शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक

By सदानंद नाईक | Updated: May 16, 2024 17:25 IST

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते.

उल्हासनगर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महापालिकेकडून दरवर्षी टी वी रुग्णांची शोधमोहिम राबिवली जात असून वर्षाला १५०० टी.बी. रुग्ण शहरात आढळतात. त्यापैकी १०० रुग्णांना सहा महिन्यांसाठीं ग्रासीम कंपनी संच्युरी यांनी ६ महिण्यासाठी दत्तक घेतल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे. 

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद शासनाने क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती, प्रति महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षयमित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे. सहा महिन्याचा पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. उल्हासनगर महापालिका यांच्या मार्गदर्शनामुळे दानशूर ग्रासिम कंपनी संच्युरी रेयॉन यांच्या सीएसआर निधीतून १०० क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहारासाठी निक्षयमित्र बनून ३ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्त अजीज शेख यांना कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी क्षयरोग रुग्णांना अशा पध्दतीने निक्षयमित्र म्हणून इतर दानशूर सामाजिक संस्था, स्वयं सेवी संस्था, लोक प्रतिनिधी किंवा कॉपोरेट संस्था यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर