शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
4
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
5
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
6
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
7
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
8
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
9
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
10
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
11
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
12
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
13
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
14
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
15
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
16
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
17
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
18
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
19
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
20
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक

By सदानंद नाईक | Updated: May 16, 2024 17:25 IST

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते.

उल्हासनगर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महापालिकेकडून दरवर्षी टी वी रुग्णांची शोधमोहिम राबिवली जात असून वर्षाला १५०० टी.बी. रुग्ण शहरात आढळतात. त्यापैकी १०० रुग्णांना सहा महिन्यांसाठीं ग्रासीम कंपनी संच्युरी यांनी ६ महिण्यासाठी दत्तक घेतल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे. 

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद शासनाने क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती, प्रति महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षयमित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे. सहा महिन्याचा पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. उल्हासनगर महापालिका यांच्या मार्गदर्शनामुळे दानशूर ग्रासिम कंपनी संच्युरी रेयॉन यांच्या सीएसआर निधीतून १०० क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहारासाठी निक्षयमित्र बनून ३ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्त अजीज शेख यांना कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी क्षयरोग रुग्णांना अशा पध्दतीने निक्षयमित्र म्हणून इतर दानशूर सामाजिक संस्था, स्वयं सेवी संस्था, लोक प्रतिनिधी किंवा कॉपोरेट संस्था यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर