शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

CoronaVirus News : कोरोनामुळे ‘बिग थ्री’वर परिणाम होणार नाही - विजय अमृतराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 01:39 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुरुषांची एटीपी टूर आॅगस्ट महिन्याआधी सुरू होणार नाही आणि महिलांची डब्ल्यूटीए टूर २० जुलैनंतरच सुरू होईल.

चेन्नई : ‘व्यावसायिक टूरच्या निलंबनामुळे टेनिसच्या ‘बिग थ्री’ खेळाडूंवर कोणताही परिणाम दिसून येणार नाही. पण खरा संघर्ष भारतीयांसह खालच्या क्रमवारीतील खेळाडूंसाठी असेल,’ असे मत भारताचे महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.पुरुषांची एटीपी टूर आॅगस्ट महिन्याआधी सुरू होणार नाही आणि महिलांची डब्ल्यूटीए टूर २० जुलैनंतरच सुरू होईल. याबाबत अमृतराज यांनी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल या स्टार खेळाडूंना आर्थिक कमी किंवा पुढे वाटचाल करण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत व्यक्त केले. अमृतराज म्हणाले की, ‘या तीन खेळाडूंवर आर्थिक गोष्टींचा किंवा एटीपी अंकांचा कोणताही दबाव नसेल. त्यांची ग्रँडस्लॅमवरील पकड तगडी आहे. या तिघांनी इतिहास रचला आहे.’ अमृतराज यांनी पुढे सांगितले की, ‘टेनिसविश्वात सर्वांवर परिणाम होईल. विविध क्रमवारी वर्गातील खेळाडूंवर परिणाम होईल. तळाच्या क्रमवारीतील खेळाडूंसाठी पुनरागमन करणे आव्हानात्मक ठरेल. तसेच वयस्कर खेळाडूंची वेळ निघत चालली आहे.’त्याचप्रमाणे, ‘भारतीय खेळाडूंवरही असाच परिणाम होताना दिसेल. शिवाय टेनिस सुरू झाल्यानंतरही प्रेक्षक मैदानावर जाऊ शकणार नाहीत. हे सर्व प्रत्येक देशातील परिस्थितीवर अवलंबून आहे,’ असेही अमृतराज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Tennisटेनिसcorona virusकोरोना वायरस बातम्या