शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

तुमचा स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर; आयटी मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 06:03 IST

अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : देशातील कोट्यवधी अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना देशाच्या आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने इशारा दिला आहे. अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.सुरक्षेत राहिल्या त्रुटीअँड्रॉईडची प्रणाली, रनटाईम, फोनमधील महत्त्वाचे घटक यांच्यामध्ये सुरक्षेसंबंधित त्रुटी राहिल्याने फोन हॅक करण्यात येत आहेत. स्मार्टफोनमधील अतिशय महत्त्वाची माहिती हॅकर्स अगदी आरामात काढून घेत तुमच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारू शकतात.  त्यामुळे प्रत्येक वेळी फोन हॅक झाला नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.सुरक्षाकवच अपुरेगुगल आणि अँड्रॉईड ओएसने धोके अगोदरच स्पष्ट करत सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा ठरल्या नाहीत. गुगलच्या सुरक्षाकवचने ५ मार्च २०२२ पर्यंत हँकर्सपासून स्मार्टफोनला दूर ठेवले आहे.कंपनीच्या मते, सर्व सुरक्षाकवचांना भेदून हॅकर्स फोनमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक प्रकरणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना अलर्टफोनवरून गुगल क्रोम वापरणाऱ्यांनाही सरकारने अलर्ट दिला आहे : जे गुगल क्रोम वापरतात त्यांना अचानक पासवर्ड आणि इतर माहिती मागितली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.