शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 10:08 IST

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. देशात टेलीकॉम कनेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्यासाठी विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात सध्या 7,8 आणि 9 या नंबरने मोबाईल क्रमांकाची सुरुवात होते. तसेच सध्या भारतात 120 कोटी टेलिफोन कनेक्शन असून 2050 वर्षापर्यत 260 कोटी नंबरची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायला विविध पर्याय शोधायचे असून यामध्ये मोबाईल नंबरिंग सिस्टम बदलण्याचा पर्यायचा देखील समावेश आहे. त्यामुळे ट्रायकडून मोबाईल नंबरच्या डिजिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

याआधी देखील 1993 आणि 2003 मध्ये भारताने क्रमांक लागणार्‍या योजनांचा आढावा घेतला होता. ट्रायनुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होण्याची संभावना आहे. त्यामुळे मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करुन सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच असे झाल्यास मोबाईलसोबत डोंगलच्या कनेक्शन नंबरही 13 डिजिटमध्ये होणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय