शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:47 IST

Mobile Subscriber Base: गेल्या काही महिन्यांत BSNL च्या ग्राहकांची संख्या वाढऊन 9.18 कोटींवर पोहोचली आहे.

Mobile Tariff Hike: देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी जून 2024 मध्ये आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या होत्या. यामहागड्या दरांमुळे कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत सलग तिसऱ्या महिन्यात मोठी घट झाली आहे. सर्वात मोठा फटका मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला बसला आहे. टेलिकॉम सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या मते, रिलायन्स जिओने सप्टेंबर 2024 मध्ये 7.9 मिलियन किंवा 79 लाख ग्राहक गमावले आहेत.

जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घटभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सप्टेंबर 2024 साठी देशातील दूरसंचार ग्राहकांचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओच्या मोबाईल ग्राहकांच्या संख्येत 7.9 मिलियन, म्हणजेच 79 लाखांची घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 47.17 कोटी होती, जी सप्टेंबर महिन्यात 46.37 कोटींवर आली आहे.

व्होडाफोन आयडिया - भारती एअरटेललाही धक्का तिसरी सर्वात मोठी मोबाइल कंपनी व्होडाफोन आयडिया ग्राहक गमावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 15 लाखांनी घट झाली आहे. वोडाफोन आयडियाचे ऑगस्टमध्ये एकूण 21.40 कोटी ग्राहक होते, जे सप्टेंबर महिन्यात 21.24 कोटींवर आले आहेत. याशिवाय, भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्याही 14 लाखांनी कमी होऊन 38.34 कोटींवर आली आहे.

BSNL चा फायदाएकीकडे खासगी कंपन्या ग्राहक गमावत आहेत, तर दुसरीकडे सरकारी सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांच्या संख्येत सप्टेंबर महिन्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 8.49 लाखांनी वाढून, 9.18 कोटींवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन