शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Bank Account साठी धोकादायक ठरतायत अनेक अ‍ॅप्स, सरकारचा मोठा इशारा; लगेच डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 01:25 IST

अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे...

बँक खात्यांसाठी अनेक अ‍ॅप्स धोकादायक ठरत आहेत. अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या शिवाय, गुगल आणि अ‍ॅप्पलही त्यांच्या सिस्टीममध्ये अनेक बदल करत आहेत. आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी या प्रक्रियेच्या माध्यमाने अशा सर्वच गोष्टींचा सामना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारत सरकारने सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेत नुकतेच साधारणपणे  500 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. हे अ‍ॅप्स कुणीही डाऊनलोड अथवा वापरू शकत नाही. खरे तर, अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अ‍ॅप्सवर सरकारकडून सातत्याने कारवाई केली जाते. याच बरोबर, यासंदर्भात अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यावर कारवाई करत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Meta चाही एक नवा अहवाल समोर आला होता. बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात रिसर्च केला जात होता. यात बहुतांश एडिटिंग सॉफ्टवेअर, यूजर्सची खासगी माहिती मिळवत आहेत. विशेष म्हणजे ही माहिती यूजरच्या परवानगी शिवाय घेतली जात आहे. हे धोकादायक आहे. Google देखील अशा सॉफ्टवेअरवर अथवा अ‍ॅप्सवर कार्रवाई करत असते. अनेक सॉफ्टवेअर यूजरकडून यासंदर्भात  परवानगी मागत नाहीत. यामुळेच, केव्हाही स्मार्टफोनमध्ये एखादे अ‍ॅप डाउनलोड करताना त्याचा रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की बघा. असे करणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Governmentसरकारtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल