शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Bank Account साठी धोकादायक ठरतायत अनेक अ‍ॅप्स, सरकारचा मोठा इशारा; लगेच डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 01:25 IST

अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे...

बँक खात्यांसाठी अनेक अ‍ॅप्स धोकादायक ठरत आहेत. अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या शिवाय, गुगल आणि अ‍ॅप्पलही त्यांच्या सिस्टीममध्ये अनेक बदल करत आहेत. आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी या प्रक्रियेच्या माध्यमाने अशा सर्वच गोष्टींचा सामना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारत सरकारने सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेत नुकतेच साधारणपणे  500 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. हे अ‍ॅप्स कुणीही डाऊनलोड अथवा वापरू शकत नाही. खरे तर, अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अ‍ॅप्सवर सरकारकडून सातत्याने कारवाई केली जाते. याच बरोबर, यासंदर्भात अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यावर कारवाई करत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Meta चाही एक नवा अहवाल समोर आला होता. बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात रिसर्च केला जात होता. यात बहुतांश एडिटिंग सॉफ्टवेअर, यूजर्सची खासगी माहिती मिळवत आहेत. विशेष म्हणजे ही माहिती यूजरच्या परवानगी शिवाय घेतली जात आहे. हे धोकादायक आहे. Google देखील अशा सॉफ्टवेअरवर अथवा अ‍ॅप्सवर कार्रवाई करत असते. अनेक सॉफ्टवेअर यूजरकडून यासंदर्भात  परवानगी मागत नाहीत. यामुळेच, केव्हाही स्मार्टफोनमध्ये एखादे अ‍ॅप डाउनलोड करताना त्याचा रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की बघा. असे करणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Governmentसरकारtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल