शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

खुशखबर! भारतात बनलेल्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत विलक्षण वाढ; आता लॅपटॉप निर्मितीवर लक्ष  

By सिद्धेश जाधव | Updated: August 26, 2021 13:07 IST

Made in India smartphone: स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जगभरातून भारतात बनलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. एप्रिल ते जून तिमाहीत भारतातून 4,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत. स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही माहिती इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.  

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टनुसार, गेल्या तिमाहीत जवळपास 1,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात देखील मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.  

कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात भारत सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह (PLI) स्कीमच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मदत केली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स गुड्सच्या निर्यातीत  गेल्यावर्षीच्या तुलनेत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ICEA चे चेयरमन पंकज मोहिंद्रो यांनी दिली आहे. 

स्मार्टफोन्सची निर्यात जरी वाढली असली तरी देशात आयात होणाऱ्या लॅपटॉप आणि टॅबलेट देखील 50 टक्क्यांनी वाढले आहेत. 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 6,000 कोटींची आयात 10,000 कोटी रुपयांवर गेली आहे. ICEA सरकार सोबत मिळून लॅपटॉप आणि टॅबलेटची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी देशातच लॅपटॉप आणि टॅबलेटची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtabletटॅबलेटlaptopलॅपटॉप