शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खुशखबर! भारतात बनलेल्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत विलक्षण वाढ; आता लॅपटॉप निर्मितीवर लक्ष  

By सिद्धेश जाधव | Updated: August 26, 2021 13:07 IST

Made in India smartphone: स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जगभरातून भारतात बनलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. एप्रिल ते जून तिमाहीत भारतातून 4,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत. स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही माहिती इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.  

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टनुसार, गेल्या तिमाहीत जवळपास 1,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात देखील मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.  

कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात भारत सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह (PLI) स्कीमच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मदत केली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स गुड्सच्या निर्यातीत  गेल्यावर्षीच्या तुलनेत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ICEA चे चेयरमन पंकज मोहिंद्रो यांनी दिली आहे. 

स्मार्टफोन्सची निर्यात जरी वाढली असली तरी देशात आयात होणाऱ्या लॅपटॉप आणि टॅबलेट देखील 50 टक्क्यांनी वाढले आहेत. 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 6,000 कोटींची आयात 10,000 कोटी रुपयांवर गेली आहे. ICEA सरकार सोबत मिळून लॅपटॉप आणि टॅबलेटची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी देशातच लॅपटॉप आणि टॅबलेटची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtabletटॅबलेटlaptopलॅपटॉप