शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:18 IST

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे.

भारतात 5G तंत्रज्ञान आले आहे, अनेक शहरांमध्ये Jio आणि Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे. देशातील लोकही हळुहळू 5G कडे वळत आहेत. आता लवकरच देशात 6G सुरू होऊ शकते. भारत सरकारने हास स्पीड 6G सेवा आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 5G तंत्रज्ञान लोकप्रिय होण्यापूर्वीच देशात 6G सुरू हो शकते.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात 5G कनेक्शन देणे सुरू केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लोकांना 5G कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे. परंतू, आता भारताने 6G आणण्याची तयारी सुरू केली आहे. सुपर हाय स्पीड वायरलेस ब्रॉडबँड तंत्रज्ञान भारतात येईल. भारतात व्यावसायिक वापरासाठी हे जवळजवळ तयार आहे, परंतु संपूर्ण देशभरात पोहोचण्यास थोडा वेळ लागेल. 2030 पर्यंत लोकांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

6G ची खासियत म्हणजे, हे वेगवान ब्रॉडबँड स्पीड देईल. याचे नेटवर्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चालवले जाईल. यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार वेग आणि नेटवर्क मिळेल. 5G तंत्रज्ञानापेक्षा 100 पट अधिक गती देणारे हे नेटवर्क असेल. यावर तुम्ही अनेक चित्रपट काही सेकंदात डाउनलोड करू शकाल.

6G मध्ये काय मिळेल?तुम्हाला 5G मध्ये 1 Gbps चा स्पीड मिळत असेल, तर 6G मध्ये 100 Gbps स्पीड मिळेल. बफरिंग टाइम 5G मध्ये 1 मिलीसेकंद असेल, तर 6G मध्ये तो 1 मायक्रो सेकंद असेल. 5G सध्या स्मार्ट शहरे, स्मार्ट कारखाने, स्मार्ट फार्म आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यात मदत करत आहे. 6G तंत्रज्ञान याच्याही एक पाऊल पुढे असेल. हे सर्व प्रकारच्या स्पेक्ट्रम बँडला सपोर्ट करेल. 

टॅग्स :5G५जीtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेलCentral Governmentकेंद्र सरकार