शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

मोदी सरकारची मोठी कारवाई! 6 लाख मोबाईल क्रमांक बंद होणार? कंपन्यांना दिला 'हा' आदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:08 IST

वाढत्या सायबर/ मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Department of Telecommunications : गेल्या काही काळापासून बनावट मोबाईल क्रमांकाच्या मदतीने गुन्हे वाढत असल्यामुळे दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कंपन्यांना (टेलिकॉम ऑपरेटर) सुमारे 6 लाख 80 हजार मोबाइल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे कनेक्शन चुकीच्या किंवा बनावट ओळखपत्रांच्या आधारे घेतले गेले असावेत. दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना तपासणीसाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. 60 दिवसांत कंपन्यांनी चौकशी न केल्यास, हे संशयास्पद मोबाइल क्रमांक बंद करण्यात येतील, असेही विभागाने म्हटले आहे.

फसवणूक वाढलीफोनवरील फसवणूक खूप वाढली आहे, त्यामुळे दूरसंचार विभागाचे हे पाऊल आवश्यक आहे. विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने असे संशयास्पद क्रमांक शोधले आहेत. दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे की, विविध विभागांसोबत एकत्र काम करणे आणि फसवे कनेक्शन पकडण्यासाठी एआयचा वापर करणे खूप महत्वाचे आहे. 

गेल्या आठवड्यात 1.7 कोटीहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद दूरसंचार विभागाने सांगितले की, त्यांनी गेल्या आठवड्यात 1.7 कोटींहून अधिक बनावट मोबाइल कनेक्शन बंद केले आहेत. यातील सुमारे 0.19 लाख मोबाइल फोन सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले होते. विभागाला संचार साथी पोर्टलवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, गृह मंत्रालय आणि बँका, यांसारख्या महत्त्वाच्या विभागांकडूनही माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत 1.34 अब्ज मोबाइल कनेक्शन तपासले आहेत.

Chakshu Portal तक्रार करू शकतासरकारने 'Chakshu Portal' हे आणखी एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही फोन कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशाची तक्रार करू शकता. आकडेवारीनुसार, आतापर्यंत दूरसंचार विभागाकडे 28412 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनfraudधोकेबाजी