शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 20:01 IST

Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने 797 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढू शकते. हा 300 दिवसांची वैधता असणारा प्लॅन 1000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतो. Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.

300 दिवसांची वैधता पण... -बीएसएनएलच्या या 797 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर 300 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलिंगसह येतो. मात्र, या प्लॅनमध्ये काही सुविधा मर्यादित कालावधीसाठीच दिल्या जातात. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या कालावधीत रोज 2 GB डेटाही मिळतो. तसेच, वापरकर्त्यांना रोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही मिळते. 

खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे -60 दिवसांनंतर, वापरकर्ते 300 दिवसांपर्यंत अमर्याद इनकमिंग व्हॉइस कॉल प्राप्त करू शकतात. मात्र, त्यांना आउटगोइंग कॉल करता येणार नाही. खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे. 60 दिवसांनंतर डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेण्यासाठी युजर्स वेगळे रिचार्ज देखील करू शकतात.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेल