शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

BSNL ला सुगीचे दिवस! तीन महिन्यांत ३६ लाख युजर्स वाढले; टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज वाढविल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:16 IST

तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला सुगीचे दिवस आले आहेत. बीएसएनएलने ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्यांत ३६ लाख नवे युजर जोडले आहेत. 

तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे. यामुळे हे लोक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. 

बीएसएनएलने ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवे ग्राहक मिळविले होते. यामुळे या महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत २५.२ लाखांची वाढ झाली होती. परंतू, सप्टेंबरमध्ये ३.८ लाख आणि ऑक्टोबरमध्ये ७.७ लाख ग्राहक जोडले गेले. तरीही या तिमाहीतील संख्या खूप मोठी आहे. 

बीएसएनएल देशभरात ४जी चे जाळे विणत आहे. उशिराने का होईना बीएसएनएलच्या ग्राहकांना ४जीची सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमी किंमत आणि जास्त वेग यासाठी नवे ग्राहक किंवा पोर्ट करणाऱ्यांची पाऊले सरकारी कंपनीकडे वळू लागली आहेत. बीएसएनएलच्या प्रीपेड कनेक्शनमध्ये जुलै २०२४ मध्ये ८.८४ कोटी एवढए ग्राहक होते, ते ऑक्टोबरमध्ये ९.२ कोटी ग्राहक झाले आहेत.

पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये बीएसएनएलचे ४४.२ लाख पोस्टपेड ग्राहक होते. ते ऑक्टोबरमध्ये ४४.८ लाख झाले आहेत. व्होडाफोन आयडियाचे बहुतांश ग्राहक रिचार्जचे दर वाढल्याने बीएसएनएलच्या नेटवर्कवर पोर्ट होत आहेत. 

टॅग्स :BSNLबीएसएनएल