शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

By अनिल भापकर | Updated: January 16, 2018 20:04 IST

सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

ठळक मुद्देसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही .यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .

मोबाईल मधील कॅमेरा जेव्हापासून पावरफुल झाला तेव्हापासून अनेकांमधील फोटोग्राफीचा सुप्त गुण जागा झाला. वाढदिवस असो कि बाहेर फिरायला जाणे असो ग्रुप फोटो काढून ते लगेच सोशल मीडिया वर अपलोड करण्याचा ट्रेंड हल्ली टेक्नोसॅव्ही पिढीमध्ये दिसून येतो. यामुळेच सेल्फीची लोकप्रियता वाढली आहे. सेल्फी काढणे चांगले कि वाईट यावर अनेक खलबते झाली आहे. कारण सेल्फीचे जेवढे फायदे तेवढेच सेल्फी मुळे अपघात होण्याचे प्रमाणही भरपूर उघडकीस आले आहे.मात्र सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

काय आहे नेमकं एअर सेल्फी ?हा एक स्मार्टफोन साईज चा आणि वजनाने हलका असा ड्रोन कॅमेरा आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५० ते ६५ ग्रॅम आहे . हा ड्रोन कॅमेरा  ऍप च्या माध्यमातून स्मार्टफोन वरून कन्ट्रोल केल्या जातो . या ड्रोनला ५ एमपीचा एच डी कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्रोन कॅमेरा स्वतः च्या वायफाय ने स्मार्टफोन ला कनेक्ट करता येतो . यामध्ये उच्च प्रतीचे विविध सेन्सर वापरले असून त्यांच्या मदतीने उच्च प्रतीचे फोटो काढता येतात .या ड्रोन मध्ये चार मायक्रो मोटर्स असून हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे . या ड्रोन मध्ये वापरलेली बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. या ड्रोन मध्ये ४ जीबीचे स्टोरेजही आहे.

तर मग मस्त आहे ना सेल्फी ची लोकप्रियता आणखी वाढविणारे हे एअर सेल्फी तंत्रज्ञान .

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल