शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

2020 मध्ये सुरु होणार 5जी, सरकारकडून 500 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 21:08 IST

केंद्र सरकारने 4जी नंतर 5जी सेवेच्या दिशेने पाऊल टाकली आहेत. यासाठी उच्च स्तरीय 5G समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 4जी नंतर 5जी सेवेच्या दिशेने पाऊल टाकली आहेत. यासाठी उच्च स्तरीय 5G समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 पर्यंत या टेक्नोलॉजीची रुपरेषा आखून अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समितीवर असेल. सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील सचिवांचा समावेश आहे. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली.

जगभरात जेव्हा 5G चं युग सुरु झालेलं असेल तेव्हा भारतही या देशांच्या रांगेत असेल. यासाठी 500 कोटी रुपयांच्या बजेटचीही तरतूद करण्यात येणार आहे. 5G च्या माध्यमातून शहरी भागात 10Gbps आणि ग्रामीण भागात 1Gbps स्पीड उपलब्ध करुन देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

दुसरीकडे बीएसएनएल आणि नोकियानेही सध्याच्या नेटवर्कला 5G मध्ये अपग्रेड करण्याबाबत करार केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. याबाबतची तयारी सध्या सुरु असून व्यावसायिकदृष्ट्या ही सेवा लाँच करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. 2019-20 पासून या सेवेची चाचणी सुरु केली जाऊ शकते.