शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आगामी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित- मनिका बत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 01:39 IST

२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यावरच आपला संपूर्ण भर असेल, असे भारतची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने आज सांगितले.

- मनवीर सिंगनवी दिल्ली : २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यावरच आपला संपूर्ण भर असेल, असे भारतची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने आज सांगितले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ती बोलत होती.मनिका जगातील ५८ व्या क्रमांकाची उत्कृष्ट टेबल टेनिसपटू आहे. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि अशियाई खेळांमध्ये तिने पाच पदके जिंकली आहेत. दिल्लीकर असलेल्या मनिकाचे मुख्य लक्ष्य जागतिक रँकिंगमध्ये सर्वोच्च खेळाडूंमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचे आहे. ती म्हणाली, ‘गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि अशियाई स्पर्धांमध्ये मी पदक पटकाविले. जगातील चौथ्या व २० व्या क्रमांकाच्या खेळाडूंना हरविल्यामुळे माझे मनोबल वाढले आहे.’ चीनच्या खेळाडूंना हरविणे यापूर्वी सर्वात अवघड होते. पण आता त्यांच्याशी पाय रोवून सामना केला जातो. त्यांना हरविण्याची क्षमता निर्माण झाली आहे, असे मनिका हिने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.मनिकाने चार वर्षांची असतानाच टेटे खेळण्यास सुरुवात केली. तिची मोठी बहीण आंचल व मोठा भाऊ साहिल हेही टेटे खेळतात. राज्यस्तरीय ८ वर्षांखालील स्पर्धा जिंकल्यानंतर तिने संदीप गुप्ता यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.>प्रशिक्षकाला वगळल्याने नाराज‘अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, प्रशिक्षक संदीप गुप्ता यांना द्रोणाचार्य पुरस्कारातून वगळण्यात आल्याबद्दल नाराजही आहे,’ असे मनिकाने सांगितले. २३ वर्षांच्या मनिकाने गुप्ता यांना पुरस्कार मिळायला हवा होता, असे सांगून पुढच्यावेळी प्रशिक्षकाला पुरस्कार मिळेल, अशीच कामगिरी करणार असल्याचा शब्द दिला. प्रशिक्षक गुप्ता म्हणाले, ‘योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळत असेल तर माझा आक्षेप नाही. दरवर्षी द्रोणाचार्य पुरस्कार माझ्यासाठी डोकेदुखी ठरतो. अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या मागे प्रशिक्षकाची किती कठोर मेहनत असते, हे समजून घेण्याची गरज आहे.’

टॅग्स :Manika Batraमनिका बत्रा