शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:11 IST

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले.

कटक : राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले. भारतीय महिलांनी प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष गटात भारताने इंग्लंडला ३-२ असे तर महिला संघाने सिंगापूरला ३-० असे पराभूत केले. सिंगापूर महिला संघ १९९७ पासून या स्पर्धेत अजिंंक्य राहिला होता. त्यांनी सलग आठ जेतेपद पटकावले होते.पुरुषांच्या सामन्यात भारताच्या शरथ कमल व जी. साथियान यांना पराभूत व्हावे लागल्याने भारत ०-२ ने पिछाडीवर पडला होता. मात्र शुक्रवारी २६ वाढदिवस साजरा करणाऱ्या हरमीत देसाई याने तिसºया सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड मॅकबेथ याला ४-११, ११-५, ८-११, ११-८, ११-८ असे पराभूत केले. त्यानंतर साथियान याने थॉमस जार्र्विस याला ११-२, ६-११, ११-४, ११-४ असे नमविले. निर्णायक लढतीत शरथ आपला अनुभव पणास लावत सॅम्युअल वॉल्करला १५-१३, १२-१०, ११-६ असा धक्का देत भारताचे जेतेपद निश्चित केले.महिलांच्या अंतिम सामन्यात अर्चना गिरिश कामथने सिंगापूरच्या टिन-टिनला ८-११, १३-११, ११-९, ११-९ असे पराभूत करुन संघाला आघाडीवर नेले. हुकमी मनिका बत्राने डेनिस पायेटवर ११-६, ११-४, ११-३ अशी मात करुन भारताची आघाडी भक्कम केली. यानंतर मधुरिका पाटकरने एम्ली बोल्टोनला ११-९,११-७,११-६ असे पराभूत करत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)