शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 7, 2023 15:50 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा

बाळकृष्ण दोड्डी,  सोलापूर : अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे सोलापुरातील टाकळीपर्यंत पाणी आणू. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कर्नाटक सरकारकडे पत्रव्यवहार करू अशी, ग्वाही सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी दिली.

गुरुवारी, नियोजन भावनात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात त्यांनी पाणी टंचाईवर चर्चा केली. या बैठकीत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार अलमट्टी धरणातून पाणी आणण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणातून यापूर्वी टाकळी पर्यंत कॅनॉलद्वारे पाणीपुरवठा झालेला आहे. याचा फायदा सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला झालेला आहे. यंदाही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी नियोजन समितीच्या सदस्यांनी केली. यास पालकमंत्र्यांनी यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील