शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत कलबुर्गीपर्यंत धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 10, 2023 10:57 IST

कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले.

सोलापूर : मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरहून कलबुर्गी रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्याचा प्राथमिक निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतल्याची माहिती कलबुर्गीचे खासदार डॉ. उमेश जाधव यांनी दिली आहे. यासाठी त्यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले. यावेळी त्यांनी वंदे भारत कलबुर्गी पर्यंत येणार असल्याची माहिती दिली. अधिक माहिती देताना डॉ. जाधव यांनी या वेळी सांगितले, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत कलबुर्गी पर्यंत आणण्याची विनंती केली. विनंती नंतर त्यांनी यास तत्वत: मान्यता मिळाली आहे.

सध्या वंदे भारत एकशे दहा किमीने धावत आहे. लवकरच वंदे भारतची गती एकशे तीस किमी होणार आहे. त्याकरीता रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. जवळपास सहा महिन्यांच्या आत वंदे भारतची गती वाढणार असून त्यानंतर वंदे भारत सोलापूरहून कलबुर्गी पर्यंत धावू शकते. मुंबईहून दुपारी सव्वा चार वाजता वंदे भारत सोलापूरकडे रवाना होते. सोलापूर रेल्वे स्थानकावर ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर ही गाडी रात्री सोलापुरात मुक्कामाला थांबते. पुन्हा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे रवाना होते. दुपारी साडे बारा दरम्यान मुंबईत ही गाडी पोहोचत. रात्री सोलापुरात मुक्काम करण्यापेक्षा ही गाडी कलबुर्गी पर्यंत नेण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस