शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पावसाने दडी मारल्याने उजनीचा साठा जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर; पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : गेला ...

उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर;

पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमानगर : गेला महिना झाला, पावसाने दडी मारल्याने पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमधून येणारी पावसाच्या पाण्याची आवक पंधरा हजार क्युसेकवरून फक्त २९९९ क्युसेकवर आली आहे. त्यामुळे उजनीचा पाणीसाठा जैसे थेच राहिला आहे.

उजनीतून कालव्याला ११०० क्युसेक, सीनामाढा उपसा २५९ क्युसेक, बोगदा १५०, तर दहिगाव उपसा सिंचनमधून १२६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दौंडमधून उजनीमध्ये २९९९ क्युसेकनी पाणी येत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरिपाच्या पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची खरिपाची पिके जागेवर जळू लागली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फक्त आभाळ येत आहे, परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जमिनीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

----