शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

उजनी धरण मायनसमध्ये, उपयुक्त साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

अजूनही उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. ११७ टीएमसी पाणी साठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी पाणी मृतसाठा ...

अजूनही उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे.

११७ टीएमसी पाणी साठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी पाणी मृतसाठा आहे. पुढील महिन्यात बरोबर १३ जूनपासून मान्सून सक्रिय होईल व पाण्याची चिंता थोड्या प्रमाणात कमी होईल.

सद्य:स्थितीत उजनीची एकूण पाणी पातळी ४९१.०६० मीटर, एकूण पाणीसाठा १८०८.७६ दलघमी (टीएमसी ६३.८७), उपयुक्त पाणीसाठा ५.९५ दलघमी (टीएमसी ०.२१) टक्केवारी ०.३९ टक्के.

उजनीतून दहिगाव उपसा सिंचन ८५ क्युसेक, बोगदा ६३० क्युसेक, कालवा ३१५० क्युसेकनी विसर्ग सुरू आहे.

उजनी धरणाची पाणी साठवण समता महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असून या धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांना पाणीपुरवठा त्यातून जवळपास तीस लाख नागरिकांची तहान भागते. हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.