शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

By विलास जळकोटकर | Updated: May 7, 2023 17:16 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ...

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. यापूर्वी ते त्यांच्या सोबतच होते तेव्हाचे विधान वेगळे होते. लोकांचा कौल मान्य केला पाहिजे, असे सुतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केले. 

कर्नाटकात निवडणुकीच्या दौऱ्यासाठी निघालेले रामदास आठवले सोलापुरात मुक्कामासाठी थांबले होते. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध राजकीय घडामोडींबद्दल संवाद साधला. शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्याशिवाय अन्य कोणीही नेता नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. तो मानून राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व निर्माण व्हावे त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.शिंदे सरकारला धोका नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदार असल्यामुळे सरकारला धोका नाही. न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल. त्यांच्याकडे ७५ टक्के बहूमत आहे. निकाल काहीही लागला तरी सरकार स्थिर राहील, असे आठवले यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे