शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

By विलास जळकोटकर | Updated: May 7, 2023 17:16 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ...

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. यापूर्वी ते त्यांच्या सोबतच होते तेव्हाचे विधान वेगळे होते. लोकांचा कौल मान्य केला पाहिजे, असे सुतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केले. 

कर्नाटकात निवडणुकीच्या दौऱ्यासाठी निघालेले रामदास आठवले सोलापुरात मुक्कामासाठी थांबले होते. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध राजकीय घडामोडींबद्दल संवाद साधला. शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्याशिवाय अन्य कोणीही नेता नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. तो मानून राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व निर्माण व्हावे त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.शिंदे सरकारला धोका नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदार असल्यामुळे सरकारला धोका नाही. न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल. त्यांच्याकडे ७५ टक्के बहूमत आहे. निकाल काहीही लागला तरी सरकार स्थिर राहील, असे आठवले यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे