शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

दोन बालकांचा विहिरीत बुडून मृत्यू

By admin | Updated: June 27, 2014 01:12 IST

करमाळा शहरातील दुर्घटना: चुलत बंधूच्या मृत्यूने दु:खाचे सावट

करमाळा : करमाळ्यातील मौलाली नगरमधील मदारी समाजाच्या दोन बालकांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी उघडकीस आली. मौलाली माळावरील सापवाले-मदारी समाजातील दोन मुले बुधवारी सकाळपासून अल्ताफ फत्तू मदारी (वय १२) व उस्मान फारुक मदारी (वय- १०) हे दोघे घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत करमाळा पोलिसात फत्तू मदारी यांनी ही मुले दुपारपर्यंत घरी न आल्याने हरविल्याबाबत खबर दिली होती. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मौलाली नगरातीलच मौलाली दर्ग्याच्या पाठीमागील विहिरीत अल्ताफ मदारी हा तरंगताना आढळून आला. यानंतर विहिरीत मौलाली नगरातील युवकांनी पोलिसांना खबर देऊन शोध घेतला असता उस्मान मदारीही आढळून आला. मयत अल्ताफ व उस्मान हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. या घटनेमुळे मौलाली नगरात दु:खाचे सावट पसरले होते. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मयताचा गुन्हा नोंद झाला आहे.