शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

प्रदूषित पाण्यामुळे श्री सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत्युमुखी; परिसरात दुर्गंधी

By शीतलकुमार कांबळे | Updated: May 27, 2024 18:18 IST

श्री सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडले. मागील काही दिवस पडला. या पावसाचे प्रदूषित पाणी तलावात गेले.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडले. मागील काही दिवस पडला. यापावसाचे प्रदूषित पाणी तलावात गेले. त्यामुळेच हे मासे दगावले असल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमी करत आहेत. मृत झालेले बहुतांश मासे हे पिल्लं आहेत.

श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर, भाजी मार्केट ते श्री अल्लमप्रभू मंदिर आदी ठिकाणच्या किनाऱ्यावर माशा तरंगत आहेत. मृत होणाऱ्या माशांमध्ये छोटे तसेच मोठ्या माशांचा समावेश आहे. प्रदूषित पाणी तलावात मिसळल्यामुळे तलावातील ऑक्सिजन कमी झाले असावे. ऑक्सिजन मिळत नसल्याने श्वास घेताना अडचणी निर्माण होऊन मासे मेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते. वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी अधिक गरम होते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होते. त्यात पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन आणखी कमी होते. त्यामुळे माशांचा मृत्यू होऊ शकतो. मासे मृत होण्यापासून वाचविण्यासाठी तलावातील ऑक्सिजन वाढणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.