शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्याने साडेतीन हजार किलो टोमॅटो फेकले रस्त्यावर! सरकारच्या धोरणाचा फटका

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 16, 2023 12:57 IST

ऑगस्ट महिन्यामध्ये दोनशे रुपये किलो असणारे टोमॅटोचा दर आता कमी झाला आहे.

सोलापूर : मंगळवेढा - सोलापूर रोडवर ईचगाव या ठिकाणी शेतकऱ्याने साडे तीन हाजर किलो टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो कुणी व का टाकले असा प्रश्न पडत होता.

ऑगस्ट महिन्यामध्ये दोनशे रुपये किलो असणारे टोमॅटोचा दर आता कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ईचगाव येथील शेतकरी संदिप पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये टोमॅटो लावले होते. यासाठी महिला शेतमजूरांना 300 तर पुरुष शेतमजूराला 400 रुपये प्रमाणे हजेरी दिली. पीक हाताला आल्यानंतर बाजारात भाव आला नाही. त्यामुळे टोमॅटो परत आणत शेताजवळील रस्त्यावर टाकून दिले. 

खर्च अडीच लाखांचा नुकसान 50 हजाराचेसंदीप पाटील यांनी दिड एकरामध्ये टोमॅटो लावले होते. यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. मोडनिंबला येथील बाजारामध्ये गेल्यानंतर टोमॅटो लहान आहेत हे कारण सांगून ते घेतले नाहीत. म्हणून सोलापूर येथे आले तिथेही टोमॅटो घेतले नाहीत. या सर्वांमधून पैसै तर मिळालेच नाहीत उलट 50 हजाराचे रुपयांचे नुकसान झाले.  

टॅग्स :Solapurसोलापूर