शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

तालुक्याला ११ हजार ६०० टन खताची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

यावर्षी जमिनीतील पाणीपातळी चांगली असून सध्या पावसाची हजेरी लागल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम लाभदायी ठरेल, अशी आशा आहे. गतवर्षीच्या दृष्टीने ...

यावर्षी जमिनीतील पाणीपातळी चांगली असून सध्या पावसाची हजेरी लागल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम लाभदायी ठरेल, अशी आशा आहे. गतवर्षीच्या दृष्टीने यावर्षी खतटंचाईचा प्रश्न पुढे येऊ नये, या दृष्टीने माळशिरस पंचायत समितीने बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी सभापती शोभा साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, तालुका कृषी अधिकारी जी. जी. ननवरे, कृषी अधिकारी एन. एच. चव्हाण, राहुल वाघमोडे, संदीप घाडगे आदी उपस्थित होते.

पाच विभागांत होणार खताचे वाटप

माळशिरस, सदाशिवनगर, इस्लामपूर (२८१३ टन), नातेपुते, दहिगाव (१७०७ टन), पिलिव, वेळापूर (२२०१ टन), अकलूज, लवंग (१७१० टन), महाळुंग (१०७० टन) असा ११ हजार ६०० मे. टन युरिया खताचे पाच विभागांत उद्दिष्ट ठेवण्यात आले. यामध्ये २१०० मे. टन युरिया खत प्राप्त झाले असून ९५०१ टन युरिया खताची मागणी केली आहे.

कोट :::::::::::::::

यावर्षी खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाणे, खते व इतर व्यवस्थापनाबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्याने मागणीप्रमाणे युरिया खत उपलब्ध होईल. याबाबत काही तक्रारी वाटल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

- गजानन ननावरे,

तालुका कृषी अधिकारी, माळशिरस