शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुख-दिलीप माने यांच्यात सख्य लागले वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:13 IST

विधानसभा निवडणूक; बराच वेळ केली हितगुज; राजकीय कार्यक्रमात आले एकत्र

ठळक मुद्देराजकारणात अशक्य असं काहीच नसतं याचा अनुभव सध्या सोलापूरकरांना येतो आहे दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच सलग दुसºयांदा धक्का बसला

नारायण चव्हाण 

सोलापूर : राजकारणात अशक्य असं काहीच नसतं याचा अनुभव सध्या सोलापूरकरांना येतो आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले नेते जेव्हा एका व्यासपीठावर येतात आणि कानात हितगुज करतात तेव्हा वेगळी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.

भाजपचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी हे या कार्यक्रमातून बाहेर पडले आणि दिलीप माने यांची एन्ट्री झाली. संयोजकांनी त्यांना सुभाष देशमुख यांच्या शेजारीच बसण्याचा आग्रह धरला, मग काय दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच सलग दुसºयांदा धक्का बसला़ अधून-मधून संवाद साधत दिलखुलास हसत होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील सेनेचे उमेदवार गणेश वानकर, काँग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे सुभाष देशमुख हे एका व्यासपीठावर दिसले.

राजकारणात काहीही घडू शकते अशी चर्चागेल्या दोन दिवसांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकाच वाहनातून गेल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली़ हे दृश्य राजकीयदृष्ट्या वेगळे असले तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचाच प्रत्यय देणारे आहे आज दुसºयांदा हे दोन्ही नेते एका राजकीय कार्यक्रमात एकत्र आले़

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक