शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सिकंदराबाद-पुणे वंदे भारत मार्चअखेर सुरू होण्याचे दक्षिण रेल्वे विभागाचे संकेत

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 3, 2023 12:04 IST

दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी सुरू झाली. त्यानंतर आता सिकंदराबाद पुण्याकरिता वंदे भारत सुरू होणार आहे

सोलापूर - दक्षिण रेल्वे विभागाकडून जाहीर झालेला सिकंदराबाद-पुणे वंदे भारत गाडी मार्चअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत. तशी तयारी दक्षिण रेल्वे विभागाकडून सुरू आहे. ही गाडी सोलापूर रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. गाडीचा वेळापत्रक आणि दर कसे असतील, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी सुरू झाली. त्यानंतर आता सिकंदराबाद पुण्याकरिता वंदे भारत सुरू होणार आहे. याचे सोलापूरकरांकडून स्वागत होत आहे. या गाडीमुळे सोलापूरकरांचा पुणे आणि हैदराबादचा प्रवास आणखीन सुखकर आणि गतिमान होणार आहे. पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी शताब्दी एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक १२०२५-१२०२६) आठ तास २० मिनिटे लागतात.एकूण ६०० किलोमीटरचे अंतर असून, पुण्यानंतर सोलापूर, कलबुर्गी, वाडी, तांडूर, सिकंदराबाद तसेच बेगमपेठ या स्थानकावर ही गाडी थांबते. ही गाडी नेहमी हाऊसफुल्ल असते. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून साऊथ रेल्वेने सिकंदराबाद-पुणे वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वंदे भारत ही गाडी सिकंदराबाद येथून निघून तांडूरमार्गे वाडी, कुलबुर्गी, सोलापूर तसेच पुण्याकडे रवाना होईल. त्यानंतर हीच गाडी पुन्हा सोलापूरमार्गे सिकंदराबादकडे रवाना होईल. यामुळे सोलापूरकरांना पुणे आणि हैदराबादचा प्रवास एकाच दिवसात करता येईल.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस