शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Solapur: कामगार संघटनांकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 5, 2024 12:30 IST

Solapur News: केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून यात सोलापूर जिल्हा कामगार संघटना कृती समिती देखील सहभागी होणार आहे.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर - केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून यात सोलापूर जिल्हा कामगार संघटना कृती समिती देखील सहभागी होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी दत्त नगर येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा निघणार आहे, अशी माहिती कामगार संघटना कृती समितीचे प्रमुख तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.

वाढती मागावी रोखावी, दोन कोटी युवकांना रोजगार देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असून याची अंमलबजावणी करावी, विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, असंघटित कामगारांसाठी कोश्यारी कमिटीनूसार दहा हजार रुपये पेन्शन द्या यासह इतर मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला कामगारांनी संप पुकारला आहे. सीटूच्या नेतृत्वाखाली या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात येणार आहे. या बंद मध्ये विडी व यंत्रमाग उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देखील आडम यांनी दिली.

टॅग्स :Narsayya Adamनरसय्या आडमSolapurसोलापूर