शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

Solapur: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 7, 2023 17:46 IST

Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

- शीतलकुमार कांबळेसोलापूर  - राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय पंचायत जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १७ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे. पंचायत राज पुरस्कारासाठी राज्यातून ११ पैकी ४ ग्रामपंचायती सोलापूरच्या असून सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव व पोषक युक्त गाव, गरीब मुक्त गाव या केंद्र शासनाचे ९ संकल्पनेच्या अनुषंगाने गावामध्ये विकास कामे करण्यात आली. त्याची दखल घेतल्याने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या ग्रामपंचायतींची निवडअंकलगे (अक्कलकोट) - सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, यशवंत नगर (माळशिरस) - स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा, अर्धनारी (मोहोळ) - बालस्नेही गाव, भोसे (पंढरपूर) - सुशासन युक्त गाव.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSolapurसोलापूर