शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Solapur: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 7, 2023 17:46 IST

Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

- शीतलकुमार कांबळेसोलापूर  - राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय पंचायत जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १७ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे. पंचायत राज पुरस्कारासाठी राज्यातून ११ पैकी ४ ग्रामपंचायती सोलापूरच्या असून सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव व पोषक युक्त गाव, गरीब मुक्त गाव या केंद्र शासनाचे ९ संकल्पनेच्या अनुषंगाने गावामध्ये विकास कामे करण्यात आली. त्याची दखल घेतल्याने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या ग्रामपंचायतींची निवडअंकलगे (अक्कलकोट) - सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, यशवंत नगर (माळशिरस) - स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा, अर्धनारी (मोहोळ) - बालस्नेही गाव, भोसे (पंढरपूर) - सुशासन युक्त गाव.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSolapurसोलापूर