शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Solapur Flood; ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:23 IST

सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात पुराचे पाणी; ८६०८ कुटुंबांचे शाळा, मठ, कारखान्यात स्थलांतर

सोलापूर : परतीच्या पावसाचा जबरदस्त आगमन झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील ६२३ गावे जलमय झाली असून ८६०८ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. एकूण ३२ हजार ५२१ नागरिकांनी जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच विविध धार्मिक मठांचा आसरा घेतला आहे. ५८ हजार ५८१ हेक्?टरवरील पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे.

पुरात नऊ नागरिक वाहून गेले असून चार जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर अद्याप पाच लोक बेपत्ता आहेत. २१४ ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून रेस्क्यू आॅपरेशन मागील साठ तासांपासून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून महाराष्ट्र कमांडो फोर्स तसेच ह्यएनडीआरएफह्णच्या सहकार्याने मदतकार्यही जोरात सुरू आहे.

 मागील ६० तासांपासून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामुळे साडेसहाशेहून अधिक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले, तर ८२९ जनावरे दगावली असून २२५६ घरांची जबरदस्त पडझड झाली आहे. पुरामुळे ७८३२ पक्षी दगावले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरfloodपूर