शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:34 IST

पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे.

ठळक मुद्देमागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेलेजिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे : राजन पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेले आहेत.बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या कारखाने, शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांसाठी घेतलेले कर्ज न भरल्याने बँक आर्थिक अडचणीत आली आहे. हे कर्ज वसूल होत नसल्याने संचालकच अडचणीत असल्याने अनेक सचिव व कर्मचाºयांनी इतरांना पाहिजे तसे कर्ज वाटप केले आहे. यामुळे एकूणच बँकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचारी किंवा विकास सोसायट्यांचे सचिव थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. या उलट बँकेची बदनामी करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार बँकेच्या मुख्यालयातील ज्युनियर अधिकारी एम. व्ही. ताठे यांनी केला होता. ताठे यांनी ११ नोव्हेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष व पदाधिकाºयांविरोधात मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर अशोभनीय मेसेज पाठविला होता. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या खुलाशात मानसिक स्थिती बिघडल्याने असा प्रकार झाल्याचे म्हटले होते. खुलासा अमान्य करीत ताठे यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली. करमाळा शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत असताना आर. के. साळुंखे खाते उघडण्यासाठी ४७ ग्राहकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले. मात्र ही रक्कम बँकेत जमा केली नाही. १८ आॅगस्टला यापैकी तीन हजार रुपये भरणा केला. उर्वरित रक्कम भरणा केली नाही, शिवाय भरणा केलेली रक्कमही वापरून नंतर भरली. यामुळे साळुंखे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. यामुळे काहींनी राजीनामा देऊन बँकेला बायबाय केला आहे.----------------कर्मचाºयांनी वसुलीवर भर द्यावा- बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे. बँक कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांना पुढील महिन्यात वसुलीची जबाबदारी दिली जाणार आहे. घरबसल्या आलेली वसुली दाखवून नव्याने कर्ज वाटप करणे हेच केवळ कर्मचाºयांचे काम नाही. वसुलीसाठी खातेदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. असे होत नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आमच्यापैकी कोणताही संचालक वसुली करु नका, असे सांगत नसल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. 

टॅग्स :Solapurसोलापूर