शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सोलापूर जिल्ह्यात १३ कोटी भरुन २८०६ शेतकरी झाले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 14:36 IST

एकरकमी परतफेड योजनेचा घेतला लाभ, सोलापूर जिल्हा बँकेची झाली ४६ कोटी वसुली

ठळक मुद्दे२८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली

सोलापूर : एकरकमी परतफेड योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८०६ शेतकºयांनी दीड लाखावरील १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपये इतकी रक्कम भरल्याने शासनाकडून ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली झाली आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये थकबाकीदारांना सरसकट दीड लाख रुपयांचा फायदा दिला जाणार असल्याने दीड लाखावरील रक्कम शेतकºयांनी भरावयाची आहे. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील रक्कम शेतकºयांना भरण्याची अंतिम मुदत शासनाने दिली आहे. जिल्हा बँकेच्या २१७ शाखांमध्ये विकास सोसायट्यांमार्फत दीड लाखावरील रक्कम भरणा करुन घेतली जात आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत भरणा करुन घेण्याचे काम सुरू होते. दीड लाखावरील पात्र १६ हजार २२७ शेतकºयांपैकी २८०६ पात्र शेतकºयांनी सायंकाळपर्यंत भरणा केला होता. या शेतकºयांनी १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपयांचा भरणा केला असल्याने शासनाने दीड लाखाप्रमाणे ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये जमा केले आहेत. जिल्हा बँकेची ओटीएसच्या रुपाचे ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये वसुली झाली आहे. 

मंगळवेढ्याचे अवघे ८५ खातेदार- मंगळवेढ्याच्या पात्र ७६६ पैकी ८५ शेतकºयांनीच रक्कम भरणा केली आहे़ बार्शीच्या ६६१, करमाळ्याच्या ५९६, माढ्याच्या ३३२, उत्तर तालुक्यातील २२९, मोहोळच्या २२४, दक्षिण तालुक्यातील १६७, पंढरपूरच्या १५२, सांगोल्याच्या १२६, अक्कलकोटच्या १२०, माळशिरसच्या ११४ याप्रमाणे २८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले आहेत. 

कर्जमुक्त होण्याची शेतकºयांना ही संधी आहे. १६ हजार २२७ शेतकºयांना यात भाग घेता येत असून शेतकºयांनी दीड लाखावरील पैसे भरावेत. दीड लाखाची शासनाकडून रक्कम आलेली आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक