शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Solapur: दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी

By दिपक दुपारगुडे | Updated: April 5, 2023 16:31 IST

Solapur: सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

- दीपक दुपारगुडे सोलापूर : सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनाकडून मागील पाच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्यात आली. कर्ज काढून थकबाकीत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविता. मात्र, प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता अशी भावना निर्माण झाल्याने दोन वेळा कर्जमाफी झाल्यानंतर थकबाकीदारांची संख्या वाढत राहिली. थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा वाढत चालल्याने डीसीसी बँकेने ओटीएस योजना आणली. ३० जून २०२० रोजीच्या थकीत अल्प, मध्यम व दीर्घ मुदत शेतीकर्जासाठी ओटीएस योजना राबविण्यात आली.

सप्टेंबरपासून मार्चपर्यंत ७ महिन्यात २८ हजार ३९ शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना राबवली. मात्र, शेतकऱ्यांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील आकडेवारीवरून दिसत आहे. मार्चपर्यंत ३,६६२ शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेसाठी अर्ज केले. त्यातील ३,४८९ प्रस्ताव मंजूर झाले. या पात्र मंजूर शेतकऱ्यांची रक्कम ८७ कोटी ३२ लाख रूपये इतकी आहे. आजही थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांवर असल्याने सवलतीत वाढ करून योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.२४ कोटी मिळाली सवलतओटीएस योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना व्याजात सवलत दिल्याने बँक व विकास सोसायटीने २४ कोटी ८ लाख रूपये सूट दिली आहे. यामुळे ३,४८९ थकबाकीत गेलेले शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांना नव्याने कर्जही मिळाले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी