शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साचलेल्या घाण पाण्यात लावली बेशर्मीची झाडे; सोलापुरात शिवसेनेचे अनोखे आंदोलन

By appasaheb.patil | Updated: August 3, 2023 14:50 IST

छत्रपती संभाजी महाराज पुतळा चे मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर साचलेले सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावरील नागरिकांच्या अडचणींबाबत वारंवार तक्रार करून, फोनवरून सांगून, निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने गुरूवारी अनोखे आंदोलन केले. घाण पाण्यात फुले टाकून बेशर्मीची झाडे लावून महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा चे मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर साचलेले सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्ता अर्धवट केल्यामुळे अभिमान श्री फेज वन, फेज टू व इतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अपुऱ्या रस्त्याचे काम थांबवल्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने अनेकदा फोनवर तसेच निवेदनाद्वारे समस्या मनपाकडे मांडण्यात आली होती, परंतु परिस्थिती जैसे थे होती. गुरूवारी आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, संघटक महेश धाराशिवकर, बंटी बेळमकर, सुरेश जगताप, ऋषिकेश धाराशिवकर, लहू गायकवाड, अण्णा गवळी, उत्कर्ष जमदाडे, प्रकाश ननवरे, रवी शर्मा, नाना कळसकर, आसिफ मुल्ला, जरगीस मुल्ला, माणिक चौधरी, कालू रॉय, ज्ञानेश्वर घुले, महिला आघाडीच्या सो मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते आदी उपस्थित होते.

आंदोलन चालू असताना मनपाचे अधिकारी आले

नागरिकांच्या समस्येसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन करीत असल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांना काम करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळाने जेसीबी, डंपर आणून परिसर स्वच्छ केला, मात्र पुलाचे काम लवकर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv Senaशिवसेना