शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

माझी वसुंधरा अभियानासाठी चौदा गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायत विभागाची बैठक झाली. या बैठकीला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ...

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायत विभागाची बैठक झाली. या बैठकीला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जी. डी. शेलार सर, प्रकल्प सहायक कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपअभियंता कमळे यांच्यासह ग्रामसेवक व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माझी वसुंधरा या अभियानात नेमके काय करायचे आहे हे सांगितले. गावातील हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राधान्याने काम करायचे आहे. गावातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या जागेचे हरितीकरण, उज्ज्वला योजनेची व्यापकता वाढविणे, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, धूरविरहित स्वयंपाक, घरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, घनकचरा संकलन, विलगीकरण या गोष्टी प्राधान्याने करायच्या असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत विभागाने योजनेचे गांभीर्य ओळखून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिल्या.

या चौदा गावांची निवड

प्रायोगित तत्त्वावर ही योजना राबविण्यासाठी घेरडी, मोडनिंब, महुद बुद्रक, मंद्रुप, यशवंतनगर, कासेगाव, वेळापूर, करकंब, टेंभुर्णी, वैराग, महाळुंग अशा दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांची निवड करण्यात आल्याचे चंचल पाटील यांनी सांगितले.