शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

माझी वसुंधरा अभियानासाठी चौदा गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायत विभागाची बैठक झाली. या बैठकीला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ...

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायत विभागाची बैठक झाली. या बैठकीला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जी. डी. शेलार सर, प्रकल्प सहायक कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपअभियंता कमळे यांच्यासह ग्रामसेवक व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माझी वसुंधरा या अभियानात नेमके काय करायचे आहे हे सांगितले. गावातील हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राधान्याने काम करायचे आहे. गावातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या जागेचे हरितीकरण, उज्ज्वला योजनेची व्यापकता वाढविणे, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, धूरविरहित स्वयंपाक, घरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, घनकचरा संकलन, विलगीकरण या गोष्टी प्राधान्याने करायच्या असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत विभागाने योजनेचे गांभीर्य ओळखून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिल्या.

या चौदा गावांची निवड

प्रायोगित तत्त्वावर ही योजना राबविण्यासाठी घेरडी, मोडनिंब, महुद बुद्रक, मंद्रुप, यशवंतनगर, कासेगाव, वेळापूर, करकंब, टेंभुर्णी, वैराग, महाळुंग अशा दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांची निवड करण्यात आल्याचे चंचल पाटील यांनी सांगितले.