शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वातंत्र्यपूर्व काळातील महालक्ष्मीच्या मुखवट्याचे तिसºया पिढीकडून जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:40 IST

अकलूज; १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीची गुळवे परिवाराकडून स्थापना

ठळक मुद्देअकलूज येथील गुळवे घराणे जुने घराणे म्हणून ओळखले जातेलग्नानंतर कासाबाई शेटे यांनी सन १९१४ साली कन्या गोदाबाई यांना महालक्ष्मीचा मुखवटा दिलास्वातंत्र्यपूर्व काळात १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीच्या मुखवट्याचे जतन

पंढरपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीच्या मुखवट्याचे जतन करून आजच्या तिसºया पिढीतील अकलूज येथील गुळवे परिवारात बसवून परंपरेने महालक्ष्मी सण साजरा केला जात आहे.

अकलूज येथील गुळवे घराणे जुने घराणे म्हणून ओळखले जाते. येथीलच जगन्नाथ शेटे व कासाबाई शेटे यांची कन्या गोदाबाई यांचे गुळवे परिवारातील शंकरराव गुळवे यांच्याशी १९१३ साली विवाह झाला होता. लग्नानंतर कासाबाई शेटे यांनी सन १९१४ साली कन्या गोदाबाई यांना महालक्ष्मीचा मुखवटा दिला. 

गुळवे परिवारातील व शेटे परिवारातील माहेरचा महालक्ष्मीचा मुखवटा असे दोन परिवारांचे महालक्ष्मीचे मुखवटे मिळून गोदाबाई गुळवे या महालक्ष्मी सण साजरा करु लागल्या. त्यांच्यानंतर लिलावती शिवमूर्ती गुळवे व रतन सोमनाथ गुळवे या सुना स्वातंत्र्यानंतर १९५० सालापासून सासूच्या महालक्ष्मी बसवू लागल्या. त्यांच्या पश्चात १९८६ पासून पद्मजा चंद्रशेखर गुळवे, वैशाली दत्तात्रय गुळवे व उत्कर्षा गोपाळ गुळवे या तिसºया पिढीतील सुना महालक्ष्मी आजतागायत बसवित आहेत.

रंगरंगोटी न करता १०५ वर्षे सण साजरा..- १९१४ साली गुळवे परिवारात आलेले महालक्ष्मीचे मुखवटे आजही रंगरंगोटी न करता आहे त्या स्थितीत गेली १०५ वर्षे परंपरेने बसवून महालक्ष्मी सण साजरा केला जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती