शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नियम फक्त कागदपत्री नकोच; आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे; सीईओ आव्हाळे यांनी काढले पत्रक

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 31, 2023 16:15 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम तयार आहेत. मात्र, हे नियम फक्त कागदोपत्री दिसून येतात.

सोलापूर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम तयार आहेत. मात्र, हे नियम फक्त कागदोपत्री दिसून येतात. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी नूतन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी एक पत्र काढले आहे.  त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. 

   जिल्हा परिषद लोकाभिमुख व्हावी, जनतेची कामे वेळेत व्हावीत, विकास कामांना गती मिळावी, याकरिता जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीबाबतचे नियम, सूचना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्यात आले.  अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. केवळ कागदोपत्रीच अंमलबजावणी होत असल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे.  

सर्व खातेप्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचेवर वेळीच प्रशासकीय कारवाई करण्याचे मुभा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखांना दिले आहे.

तर शिस्तभंगाची कारवाईजिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विलंब प्रतिबंध अधिनियम २००५ मधील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर