शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:39 IST

१ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देनिधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिलेनवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरजराज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली

आॅनलाइन लोकमत सोलापूरबार्शी दि २२ : तालुक्यातील १ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले.  निधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिले असून राजेंद्र मिरगणे यांनी राज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले. त्यासाठी नवीन वीज जोडणीची मागणी वाढली; पण महावितरणकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने १ हजार ६९१ शेतकºयांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. शिवाय अनेक रोहित्रावर जादा लोड होऊन अनेकवेळा नादुरुस्त होतात. त्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो, म्हणून नवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरज असल्याची मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत ऊर्जामंत्री यांच्याकडे राजेंद्र मिरगणे यांनी केली होती. त्यामुळे निधी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अरुण कापसे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील उपस्थित होते.-------------------------हाही प्रश्न मिटला- बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील शेतकºयाच्या जमिनी भूम तालुक्यात आहेत. त्यांच्या कृषीपंपास भांडगाव (ता. भूम) या फिडरवरून वीज जोडणी आहे. पण त्यावर जादा लोड झाल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे या शेतकºयांच्या कृषी पंपास बार्शी तालुक्यातील बोरगाव फिडरवरूनच  वीजपुरवठा करण्याच्या मागणीसही हिरवा कंदील ऊर्जामंत्र्यांनी दाखविल्याचे मिरगणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण