शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कांदलगावच्या सरपंचपदी रोहिणी नवले बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:42 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत सुधाकर फुरडे, उमाकांत करडे, अरुण नवले, दत्तात्रय नवले यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी-नृसिंह ग्रामविकास आघाडीने सहापैकी चार जागांवर विजय ...

ग्रामपंचायत निवडणुकीत सुधाकर फुरडे, उमाकांत करडे, अरुण नवले, दत्तात्रय नवले यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी-नृसिंह ग्रामविकास आघाडीने सहापैकी चार जागांवर विजय मिळवला. याच आघाडीचे दयानंद सरवदे हे बिनविरोध निवडून आले होते़ विरोधी अरुण करडे-गौतम मुकटे गटाचे दोन सदस्य निवडून आले होते. सरपंच व उपसरपंच निवडीवेळी विरोधी गटाचे दोन्ही सदस्य गैरहजर होते़ त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडी या बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद बनसोडे यांनी जाहीर केले़

यावेळी ग्रामपंचायत सदस्य वर्षा फुरडे, कमल कोळी, ग्रामसेवक कपिल थोरात, माजी उपसरपंच कैलास फुरडे, प्रदीप नवले आदी उपस्थित होते़ नूतन पदाधिकाऱ्यांचा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब फुरडे, संतोष फुरडे, रावसाहेब फुरडे, अरुण नवले, बाबासाहेब सरवदे, शिवाजी नवले, रणजित नवले, अतुल फुरडे, दत्तात्रय नवले, श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

फोटो

२७कांदलगाव०१