शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपापेक्षा नदी पुनरुज्जीवन महत्त्वाचे, जग्गी वासुदेव, नदी अभियानाचे स्वागत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:14 IST

पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल.

सोलापूर : पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल. हे धोरण मंजूर करणे देशाच्या हिताचे आहे, अशी अपेक्षा सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी आज येथे व्यक्त केली.इशा फाऊंडेशनच्या नदी अभियानाचे रात्री येथे स्वागत करण्यात आले. ८५ साधक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. पत्रकारांशी बोलताना सद्गुरू म्हणाले की, नदी अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. ३ सप्टेंबर रोजी कोईमतूर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. १६ राज्यातून प्रवास करीत कन्याकुमारी ते हिमालय असे अंतर गाठून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.मिस्ड कॉल द्या!इशा फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नदी पुनरूज्जीवनाच्या धोरणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी नागरिकांनी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि नद्या वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी व्हावे. - सद्गुरू जग्गी वासुदेव

टॅग्स :Waterपाणी