शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

पाणी वाटपापेक्षा नदी पुनरुज्जीवन महत्त्वाचे, जग्गी वासुदेव, नदी अभियानाचे स्वागत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:14 IST

पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल.

सोलापूर : पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल. हे धोरण मंजूर करणे देशाच्या हिताचे आहे, अशी अपेक्षा सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी आज येथे व्यक्त केली.इशा फाऊंडेशनच्या नदी अभियानाचे रात्री येथे स्वागत करण्यात आले. ८५ साधक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. पत्रकारांशी बोलताना सद्गुरू म्हणाले की, नदी अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. ३ सप्टेंबर रोजी कोईमतूर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. १६ राज्यातून प्रवास करीत कन्याकुमारी ते हिमालय असे अंतर गाठून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.मिस्ड कॉल द्या!इशा फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नदी पुनरूज्जीवनाच्या धोरणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी नागरिकांनी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि नद्या वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी व्हावे. - सद्गुरू जग्गी वासुदेव

टॅग्स :Waterपाणी