शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका

By संताजी शिंदे | Updated: June 30, 2023 17:40 IST

चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.

सोलापूर : अक्कलकोट येथे कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका करण्यात आली. अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ  अन्नछत्राच्या पाठीमागे राजीव नगर येथील  कत्तलखान्यात जनावरे ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना व पोलिसांना माहिती कळवून कत्तलखान्यावर छापा टाकला, तेव्हां ५८ ते ६० जनावरे आढळून आले. चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.

एका खोलीमध्ये चमड्याचा ढीग होता, त्याच ठिकाणी जनावरांच्या कत्तलीसाठी लागणारे शस्त्रे ठेवण्यात आले होते. दुसऱ्या खोलीत हाडाचा शिंगाचा सापळा आढळून आला. जनावरे  चारापाण्यासाठी तरफडत होत्या. कार्यकर्त्यांनी तात्काळ तेथे चार आणून टाकला. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेतली, टेम्पो मागवुन गोरक्षकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मानक पशू कल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी सर्व जनावरे अंहिसा गोशाळात पाठवून दिले. कामगिरी यशस्वी करण्यासाठी भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे, श्रीराम जन्मोत्सव समिती अक्कलकोट धनराज पाटील, वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर