शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

घराघरांत रामकथा पोहोचावी

By admin | Updated: June 12, 2014 01:22 IST

दाजी पणशीकर: भावार्थ रामायणाचे प्रकाशन

पंढरपूर : माणसांनी जीवन जगताना रामाचा आदर्श घ्यावा. भारताची आदर्श पिढी घडविण्यासाठी घराघरांत रामकथा पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत संत साहित्यिक दाजीशास्त्री पणशीकर यांनी व्यक्त केले.श्री संत एकनाथ महाराजकृत व दाजी पणशीकर संपादित भावार्थ रामायण या ग्रंथाच्या सुधारित दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन समर्थ प्रतिष्ठान व यशवंत प्रकाशनतर्फे पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, संत तुकाराम महाराजाचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज, ह. भ. प. शंकर महाराज बडवे, भागवताचार्य वा. ना. उत्पात, विठ्ठल महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधव महाराज शिवणीकर, गिरीश जोशी, मुकुंद परिचारक, श्रीकांत लाड, बाळासाहेब आराध्ये, सत्यविजय मोहोळकर, मंगेश मांगले उपस्थित होते.बाजारात पुस्तके येतात व लोप पावतात; मात्र गं्रथ अजरामर राहतात. नव्या पिढीवर संस्कार करून आदर्श नागरिक बनविण्यासाठी गं्रथ उपयोगी पडतात. यासाठी घराघरात गं्रथ असणे गरजेचे असल्याचे पणशीकर म्हणाले. स्वागत डॉ. भागवत कानडे यांनी केले तर प्रास्ताविक प्र. द. निकते यांनी केले. आभार अभिजित आवताडे यांनी मानले.