शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

घराघरांत रामकथा पोहोचावी

By admin | Updated: June 12, 2014 01:22 IST

दाजी पणशीकर: भावार्थ रामायणाचे प्रकाशन

पंढरपूर : माणसांनी जीवन जगताना रामाचा आदर्श घ्यावा. भारताची आदर्श पिढी घडविण्यासाठी घराघरांत रामकथा पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत संत साहित्यिक दाजीशास्त्री पणशीकर यांनी व्यक्त केले.श्री संत एकनाथ महाराजकृत व दाजी पणशीकर संपादित भावार्थ रामायण या ग्रंथाच्या सुधारित दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन समर्थ प्रतिष्ठान व यशवंत प्रकाशनतर्फे पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, संत तुकाराम महाराजाचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज, ह. भ. प. शंकर महाराज बडवे, भागवताचार्य वा. ना. उत्पात, विठ्ठल महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधव महाराज शिवणीकर, गिरीश जोशी, मुकुंद परिचारक, श्रीकांत लाड, बाळासाहेब आराध्ये, सत्यविजय मोहोळकर, मंगेश मांगले उपस्थित होते.बाजारात पुस्तके येतात व लोप पावतात; मात्र गं्रथ अजरामर राहतात. नव्या पिढीवर संस्कार करून आदर्श नागरिक बनविण्यासाठी गं्रथ उपयोगी पडतात. यासाठी घराघरात गं्रथ असणे गरजेचे असल्याचे पणशीकर म्हणाले. स्वागत डॉ. भागवत कानडे यांनी केले तर प्रास्ताविक प्र. द. निकते यांनी केले. आभार अभिजित आवताडे यांनी मानले.