शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेततळ्यात विषारी औषध टाकले; पाच टन माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST

चिंचोली येथील दत्तात्रय कृष्णा इरकर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या १०० बाय १०० च्या शेततळ्यात १२ ...

चिंचोली येथील दत्तात्रय कृष्णा इरकर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या १०० बाय १०० च्या शेततळ्यात १२ हजार मस्यबीज सोडले होते. ते दररोज सकाळी माशांना खाद्य टाकत होते. त्यामुळे या माशांचे वजन किमान २५० ते ७०० ग्रॅम इतके झाल्याने बाजारात ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी शेततळ्याच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने १२ हजार मासे मृत्युमुखी पडल्याने शेततळ्याच्या कडेला आले होते.

शनिवारी सकाळी दत्तात्रय इरकर माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील हरिदास पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी शेततळ्याला भेट दिली, तर तलाठी विकास माळी यांनी मृत माशांचा पंचनामा केला. याबाबत दत्तात्रय इरकर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

फोटो ओळ :::::::::::::::::::

चिंचोली येथील दत्तात्रय इरकर यांच्या शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने मृतावस्थेतील माशांचे छायाचित्र.