शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

एकरुखच्या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन ...

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन सप्टेंबर २०२० मध्ये कार्यान्वित झाला आहे. योजनेचे मुख्य कालवे झाले आहेत. परंतु वितरण व्यवस्थेची कामे अद्याप बाकी आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये १०० कोटी लागणार आहेत. कालव्याची कामे पूर्ण होऊन ७ हजार २०० क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व २१ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तरी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कालव्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आपण द्यावेत आणि १०० कोटींची तरतूद करून हा निधी तालुक्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बोरी नदीवरील बबलाद येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत, तसेच या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अश्पाक बळोरगी, महेश वानकर, मोहन देडे, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.

......

दोन दिवसात सहा मंत्र्यांची भेट

अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामांसाठी माजी मंत्री सिद्धारम म्हेत्रे यांनी दोन दिवसात पाच मंत्र्यांची भेट घेऊन कामांच्या मागणीचे पत्र दिले. जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेण्यात आल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.

.......

फोटो ओळ

एकरुख योजनेच्या निधीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याही चर्चा करताना माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील आदी.

(फोटो ०२ चपळगाव म्हेत्रे

020921\5952img-20210901-wa0033.jpg

एकरूख योजना व बबलाद बंधाऱ्यासंबधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, मल्लिकार्जून पाटील व अन्य