शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जय हरी विठ्ठल; राज्यातील प्रमुख पालख्यांसह आषाढी यात्रा होणारच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:47 IST

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची बैठक; यंदाही पंढरपुरात वारी सोहळा रंगणार...

पंढरपूर : जगभरासह महाराष्ट्रात देखील 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मागील महिलांमध्ये होणारे चैत्री यात्रा सोहळा रद्द करण्यात आला होता,  परंतु पुढे येणाऱ्या आषाढी यात्रेच करायचं काय या संदर्भात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आहे. या बैठकीत आषाढी यात्रा सोहळा भरवण्याचे ठरले आहे.

वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधीत्व ७ संत करतात असं म्हटलं जातं म्हणून निदान सगळ्या वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व म्हणून सात संतांच्या पालख्या तरी पंढरपुरात याव्यात ही अपेक्षा वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींची आहे. त्यानुसार सात पालख्या आपापल्या वेळेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या पंढरपुरात नवमीपर्यंत येतील. आणि त्या येताना प्रत्येक पालखीचं नियोजन हे सरकारच्या नियमात आणि शासनाने घालून दिलेल्या अटीत होईल. असे वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख मानकरी हभप राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख पालख्या

  • श्री संत ज्ञानेश्वर महाराज
  • श्री संत तुकाराम महाराज
  • श्री संत निवृत्ती महाराज
  • श्री संत सोपान काका महाराज
  • श्री संत मुक्ताई महाराज
  • श्री संत एकनाथ महाराज
  • श्री संत निळोबाराय महाराज
टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर