शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पोलिसांनी वारकऱ्यांच्या बाबतीत आपली भूमिका सौम्यच ठेवावी... अन्यथा अंगलट येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 12:39 IST

ह. भ. प. बंडा तात्या कराडकर यांचा इशारा; माघी वारीत वारकऱ्यांना मठाबाहेर काढू नका

पंढरपूर : माघी वारीसाठी पंचमीपासूनच पंढरपुरातील मठा मठामध्ये वारकरी दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना मठा बाहेर काढण्याचे प्रयत्न करू नये. वारकरी संतापतील अशी कोणती ॲक्शन शासनाने घेऊ नये. पोलिसांनी वारकऱ्यांच्या बाबतीत आपली भूमिका सौम्यच ठेवावी. उद्या कदाचित आम्ही मठातील सर्व वारकरी पंढरपुरामध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तो शासनाच्या अंगलट येईल असा इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

पुढे कराडकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या चार प्रमुख वाऱ्या आहेत. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री आहे. त्यापैकी माघी वारी चालू आहे. समाजाच्या आरोग्याची दक्षता घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याचबरोबर पंचमी, शष्टी पासून प्रत्येक मठामध्ये वारकरी येऊन राहीले आहेत. त्या वारकऱ्यांना पोलीस मठातून पोलीस उसकाऊन काढत असतील तर ते योग्य नव्हे. कोरोनाची काळजी घेतली पाहीजे. याबाबत कोणतेही दुमत नाही. परंतु आपल्याला संचारबंदी करायचीच होती तर, पंचमीपासून वारकऱ्यांना पंढरपुरात येऊच द्याच नव्हत. वारकऱयांचा प्रक्षोभ होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल असा थेट इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकरांनी दिलाय.

◼️पक्षांच्या कार्यक्रमाला वारीसारखी गर्दी 

मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्याना गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्याना गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल  ह. भ. प. बंडा तात्या कराडकरांनी सरकारला विचारलाय.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर