शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटीहून अधिक रक्कम बँकाकडे पडून, कर्जमाफीची रक्कम परत देण्याच्या सुचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 14:13 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देशेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करत नसाल तर ती परत पाठवून द्या, अशा सूचना शासनाने बँकांना दिल्यासोलापुरात २५० कोटी शिल्लक राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी कर्जमाफीसाठी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते

अरुण बारसकरसोलापूर दि २  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करत नसाल तर ती परत पाठवून द्या, अशा सूचना शासनाने आज बँकांना दिल्या आहेछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे शासनाने पैसे दिले आहेत. राष्टÑीयीकृत तसेच जिल्हा मध्यवती  बँकांना शासनाने शेतकºयांची ‘ग्रीन’ यादी सोबत पैसेही दिले आहेत. कर्जमाफीच्या चार याद्या बँकांना दिल्या असून यापैकी पात्र शेतकºयांच्या खात्यावर बँकांनी पैसे जमा केले आहेत. आॅनलाईन केलेल्यापैकी शासनाने बँकांना दिलेल्या याद्यांच्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाला परत पाठविण्यात आली आहे. या सर्व प्रकारात बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावरही रकमा जमा केल्या नसल्याने शिल्लक रक्कम शासनाकडे जमा करण्याच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बँकेच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शिल्लक रक्कम परत जमा करण्यास सांगण्यात आले होते. ------------------११ हजार शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा- शुक्रवारपर्यंत शासनाने राष्टÑीयीकृत व जिल्हा बँकांना  ३९ लाख ८९ हजार ७२९ शेतकºयांची यादी व १७ हजार ७०५ कोटी ७० लाख १४ हजार ८२८ रुपये दिले होते. - बँकांनी सोमवारपर्यंत २९ लाख  १  हजार   शेतकºयांच्या  खात्यावर ११ हजार ४६८  कोटी  रु पये जमा केले  असल्याचे  सांगण्यात   आले.- शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांना दिलेल्या यादीपैकी ५ लाख ६७ हजार २०५ व जिल्हा बँकांनी ७ लाख ७ हजार २३८ शेतकºयांच्या खात्यावर जमा केली नव्हती.- शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांकडे ३३७८ कोटी ९१ लाख ८८ हजार ६२९ रुपये तर जिल्हा बँकेकडे  ४९४५ कोटी ८९ लाख ७ हजार ८३३ रुपये असे ६६८० कोटी ६८ लाख २२ हजार २६३ रुपये शिल्लक होते. -----------------सोलापुरात २५० कोटी शिल्लक सोलापूर जिल्ह्यासाठी राष्टÑीय व जिल्हा बँकेला दिलेल्या एक लाख ४७ हजार ५९७ शेतकºयांची यादी व ७२९ कोटी ४३ लाख ८९ हजार ९५८ रुपये दिले होते. यापैकी बँकांनी शुक्रवारपर्यंत ८० हजार १९८ शेतकºयांच्या खात्यावर ४३५ कोटी ९९ लाख ५९ हजार ६६४ रुपये जमा करुन ६७ हजार ३९९ शेतकरी व २९३ कोटी ४४ लाख ३० हजार २९४ रुपये शिल्लक होते. सोमवारपर्यंत २५० कोटींपर्यंत रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.--------------  ५६ लाख ५९ हजार कुटुंबांचे अर्ज राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी कर्जमाफीसाठी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्यांची कुटुंबसंख्या ५६ लाख ५९ हजार इतकी होते. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेले व निकषात न बसणारे ८ लाख ३९ हजार खातेदार अपात्र ठरले. अर्ज भरलेल्यांपैकी ६८ लाख ९० हजार शेतकºयांचे अर्ज पात्र झाले आहेत.  

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक