शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

‘स्वाभिमानी’कडून पूनम गेटवर रात्रभर जागरण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : शेतकरीविरोधी कायदे आणून केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत ...

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : शेतकरीविरोधी कायदे आणून केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्लीत हजारो शेतकरी आंदोलन करताहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील पूनम गेटवर रात्रभर जागरण केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जागरण केले.

गुरुवारी रात्री थंडी होती. या थंडीतच आंदोलन सुरू राहिले. थंडीत कुडकुडत स्वाभिमानीचे कार्यकर्ते सरकारविरोधात हल्लाबोल केला. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांनी ‘लोकमत’ला दिली.

यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, तानाजी बागल, श्रीमंत केदार, अजित बोरकर, रवींद्र गोडगे, सत्यवान गायकवाड, अमरसिंह माने, कमलाकर माने, दिनेश गाडेकर, इक्बाल मुजावर, सदाशिव वाघमोडे, दिनेश शिंदे, विजय साठे, सुदर्शन शेळके, अमर इंगळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.