शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

नीरा खोऱ्यात ५२ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे. नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू ...

मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे.

नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दोन महिन्यांसाठी हे आवर्तन असणार आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणात उपलब्ध असलेल्या २५.८६ टीएमसी पाण्याचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन केले आहे. भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या धरणांतील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजनानुसार उन्हाळी आवर्तन सुरू आहे. सदरचे पाणी शेतकरी व इतरांनी काटकसरीने वापरावे. कालव्यातून नियमबाह्य पद्धतीने सिंचन करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

तालुकानिहाय सिंचनक्षेत्र

नीरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील ३७ हजार ७० हेक्टर, तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर असे एकूण १ लाख २ हजार ५७६ हेक्टर प्रकल्पीय सिंचनक्षेत्र आहे. डाव्या कालव्यावर पुरंदर तालुक्यातील ४२० हेक्टर, बारामतीमधील १३,७८० हेक्टर आणि इंदापूरमधील २२,८७० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. उजव्या कालव्यावर खंडाळा तालुक्यातील १०६ हेक्टर, फलटण २२,१५८ हेक्टर, माळशिरस ३२,२३६ हेक्टर, पंढरपूर ५,६५६ हेक्टर आणि सांगोला तालुक्यातील २,३५० हेक्टर इतके क्षेत्र अवलंबून आहे.

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा

भाटघर : १२.८६ : ५६.९९

नीरा देवघर : ५.५२ : ४५.५३

वीर : ५.५६ : ५९.९१ गुंजवणी : २.०२ : ५४.२६