शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे, २१०७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 18:24 IST

जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देकुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रेसोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांसाठी २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी केंदे्र सुरू करण्यात आली असून, शेतकºयांनी हमीभाव केंद्रांवर धान्य विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरच माल हमीभाव केंद्रावर खरेदी केला जाणार आहे. कुर्डूवाडी केंद्रावर ११५१, दुधनी केंद्रावर ५२, बार्शी केंद्रावर ८४१, सोलापूर केंद्रावर ४५ तर अक्कलकोट केंद्रावर १८ अशा २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी कुर्डूवाडी व दुधनीचे हमीभाव केंद्र यापूर्वी सुरू केले असून बार्शीचे हमीभाव केंद्र गुरुवारी सुरू केले आहे. सोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ---------------तर हमीभावाची प्रतीक्षाच आर्द्रता(ओलावा) व स्वच्छ मालाच्या जाचक नियमामुळे शेतकºयांचे धान्य सध्या कमी किमतीने बाजार समित्यामध्ये  विक्री केले जात आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरी प्रत्यक्षात धान्य विक्रीसाठी जाण्यासाठी मालाच्या प्रतवारीच्या तपासणीत धान्य नाकारले जाते. यामुळे शेतकरी भाव कमी का?, मिळेना व्यापाºयाच्या हवाली करुन रिकामा होत आहे.  -----------------शेतकºयांनी मूग, उडीद व सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करावी. स्वच्छ धान्य नाकारले जाणार नाही. उडिदासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपये, मुगासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये व सोयाबीनसाठी तीन हजार ५० रुपये दर दिला जाणार आहे.-अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर ---------------------एसएमएस जाणार..- आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.-  खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या विशेष  (एफएक्यु)प्रतिचा माल आणावा.-  धान्य वाळवून व चाळणी करुन तसेच धान्याची १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता(ओलावा) असावी.- शेतकºयांना खरेदीचा दिनांक व वेळ मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.